अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपदग्रस्तांना तातडीने मदत करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा : जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके, घरे आदींचे नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी!-->…