शरद पवारनी सदानंद देवेगौडा ना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी पत्र लिहिले.sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खाजदार व माजी केंदीय कृषिमंती शरष पवार यांनी रासायनिक खात मंत्री सदानंद देवेगौडा ह्यांना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी पत्र लिहिले.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/05/27sharad-pawar1.jpg)
पत्रात त्यांनी सध्याची असलेली करोना परिस्थिती व शेतकरी याबद्दल लिहितांना वाढलेल्या खताच्या किमती नियंत्रणात आण्याचा उल्लेख पात्रात केला आहे .